nav-left cat-right
cat-right

राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने शन्मुखानंद सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले...

मुंबई: राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या बहुचर्चित ‘अभंगवारी’ या संगीत मैफिलीने शनिवारी मुंबईतील शन्मुखानंद सभागृह भक्ती, अध्यात्म आणि संगीताच्या अविस्मरणीय अनुभवाने भारावून टाकले. हाऊसफुल्ल सभागृहात हजारो रसिकांनी संतवाङ्मयाच्या अमृतवर्षावात स्वतःला हरवून टाकले.

राहुल देशपांडे यांच्या स्वरांनी शन्मुखानंद सभागृह जणू पंढरीच्या वारीत रूपांतरित झाले. संतांच्या अभंगांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. प्रत्येक रचना ही केवळ सादरीकरण नव्हती, तर ती भक्तीची अनुभूती होती. हजारो भाविक आणि संगीतप्रेमींनी संतांच्या अमर वाणीचा आनंद घेत हा सोहळा अविस्मरणीय ठरवला.

या कार्यक्रमाला राहुल देशपांडे यांच्या मातोश्री वंदना देशपांडे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय, खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, उद्योगपती सदानंद सुळे तसेच ओरिएंटल अरोमॅटिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग साटोस्कर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अकराव्या वर्षात पदार्पण केलेल्या *’अभंगवारी’*ने आज भारतातील सर्वाधिक लोकप्रिय भक्तिसंगीत मैफिलींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राहुल देशपांडे यांचे प्रभावी गायन, अभंगांमागील कथांचे रसपूर्ण निवेदन, त्यांची बहीण दीप्ती माटे यांचे सुरेल सादरीकरण आणि उत्कृष्ट वादकांच्या साथीने पंढरपूर वारीचा भावविश्व रंगमंचावर जिवंत झाले.

सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण सभागृह “राम कृष्ण हरी”च्या अखंड गजराने दुमदुमून गेले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि इतर संतकवींच्या अभंगांनी रसिकांच्या मनात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा गहिरा स्पर्श निर्माण केला. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि उभे राहून दिलेली दाद यामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पिंपरी-चिंचवड, इंदूर, हैदराबाद, दिल्ली, बेंगळुरू, अमरावती आणि नागपूर येथील यशस्वी प्रयोगांनंतर मुंबईतील हा कार्यक्रम *’अभंगवारी’*च्या यशस्वी प्रवासातील आणखी एक सुवर्णक्षण ठरला. भक्तिसंगीताच्या माध्यमातून विविध पिढ्यांना जोडत महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करणारे राहुल देशपांडे यांचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

देशभरातील विविध शहरांमध्ये *’अभंगवारी’*चा प्रवास सुरू असून भक्ती, एकात्मता, करुणा आणि श्रद्धेचा संदेश प्रत्येक मैफिलीतून रसिकांपर्यंत पोहोचत आहे. संगीत हे पिढ्या, भाषा आणि सीमा ओलांडून हृदयाला स्पर्श करणारे सार्वत्रिक माध्यम असल्याची प्रचीती ‘अभंगवारी’ पुन्हा पुन्हा देत आहे.

 

राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने शन्मुखानंद सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले

Hollywood And Bollywood Leaders Join Forces With Anti-Hunger CEO For Historic White House Discussions On American Hunger Crisis...

In a landmark convergence of entertainment industry influence and humanitarian advocacy, prominent Hollywood producer Lindsay Rose, Indian-American actor and executive producer Rick Sharma, Darrell, CEO of Eliminating Hunger in USA, and acclaimed Bollywood writer-director Rajesh Bhatt are set to convene at the White House for high-level meetings with Vice President JD Vance. The delegation aims to spotlight urgent hunger issues affecting communities across the United States.

The gathering underscores a growing alliance between creative professionals and policymakers committed to addressing food insecurity, one of America’s pressing domestic challenges. Lindsay Rose, known for her multifaceted career as an actress, producer, and advocate who brings light to Hollywood projects, brings creative vision and storytelling prowess to the table.

Rick Sharma, a dynamic Hollywood executive producer and actor with deep roots in Indian-American cinema, expressed profound pride in participating. “This is a historic moment,” Sharma noted, emphasizing how such engagement elevates the contributions of Indian talent in American public life. His involvement highlights the vibrant role of the diaspora in bridging cultural and policy dialogues.

Complementing the Hollywood contingent is Rajesh Bhatt, a respected Bollywood film writer and director whose narratives often explore social themes. Bhatt’s perspective from Indian cinema adds an international dimension to discussions on global hunger solutions adaptable to the U.S. context.

Darrell, as CEO of Eliminating Hunger in USA, provides expert insight grounded in on-the-ground anti-hunger initiatives, data-driven strategies, and policy recommendations. His leadership ensures the meeting focuses on actionable steps toward sustainable relief efforts nationwide.

Vice President JD Vance, whose administration has engaged on various social and economic fronts including partnerships with Indian leaders, is expected to hear proposals that blend public awareness campaigns, private sector innovation, and targeted federal support.

This cross-industry delegation represents a unique fusion of glamour, cultural influence, and compassion. Entertainment figures like Rose, Sharma, and Bhatt wield significant platforms to amplify voices often overlooked in policy arenas.

Observers view the meetings as more than symbolic. They signal a potential shift toward collaborative models where filmmakers, producers, and nonprofit executives partner with government to tackle systemic issues like hunger.

For the Indian-American community, Rick Sharma’s prominent role stands as a source of inspiration. It celebrates the achievements of Indians thriving in Hollywood while contributing meaningfully to America’s social fabric.

As preparations unfold, anticipation builds around potential outcomes, from new awareness initiatives to film projects illuminating hunger stories, fostering empathy and action.

This event not only spotlights the fight against domestic hunger but also exemplifies the power of diverse voices uniting for a common cause in the heart of American democracy.

The delegation’s visit marks a proud chapter in the story of Indian-Americans and Hollywood’s evolving role in national conversations, paving the way for tangible progress in eliminating hunger across the United States.

 

Hollywood And Bollywood Leaders Join Forces With Anti-Hunger CEO For Historic White House Discussions On American Hunger Crisis

PALLAVI THORAVE: A Rising Star Of Lavani, Acting And Social Impact !...

Nominated For Most Prestigious MOM DAD GOD OF UNIVERSE NATIONAL AWARD 2026 Season 3 !

Some artists entertain. Some artists inspire. And then there are those rare performers who transform their art into a powerful identity that reaches far beyond the stage.

Pallavi Thorave, a resident of Mulund, Mumbai, belongs firmly to that extraordinary category.

A gifted Lavani and Kathak dancer, actress and social worker, Pallavi Thorave has carved a distinctive place for herself through dedication, discipline and an unwavering passion for the performing arts.

Her journey reflects the strength of an artist who has worked consistently to take the rich cultural heritage of Lavani to a wider audience while simultaneously making her mark in acting and social initiatives.

Her artistic excellence has earned her several prestigious honours. During 2024 and 2026, she was recognised with awards including the Navdurga Award, Samajik Ratna Award, Kalabhushan Award and Rajyastariya Kala Vikas Ratna Prerna Award—accolades that reflect the impact of her multifaceted contribution.

Her achievements in state-level solo competitions have also been remarkable, with Pallavi delivering outstanding performances and reaching the final rounds of several prestigious contests.

Her talent has not remained confined to Maharashtra. Pallavi has performed Lavani internationally, including two tours of the United States, taking the vibrant energy, grace and cultural richness of this traditional dance form to global audiences. Her international performances stand as a powerful testament to her artistic calibre and her commitment to showcasing Indian culture on the world stage.

Pallavi’s popularity has also grown through digital platforms, where audiences continue to appreciate her performances. She has appeared in popular productions and programmes including “Fattar,” “Fattars Aagman,” “Ardhanarishwar,” “Shivba,” “Jijau” and “Chaha.” Her appearance in the Marathi programme “Crime Watch” further demonstrated her versatility as a performer.

What truly sets Pallavi Thorave apart is her ability to combine tradition with contemporary appeal. Whether through the expressive language of Lavani, the emotional demands of acting or her commitment to social work, she brings authenticity and conviction to everything she undertakes.

In recognition of her remarkable contribution to art, culture and society.

Pallavi Thorave has been nominated for the prestigious MOM DAD GOD OF UNIVERSE NATIONAL AWARD 2026 – SEASON 3, to be held at the ISKCON Auditorium, Juhu, Mumbai.

This nomination celebrates not merely an accomplished performer, but a woman whose talent, perseverance and cultural contribution continue to make her parents, her community and the world of Indian art proud.

Follow Her On Instagram

https://www.instagram.com/pallavi_thorave_07

 

PALLAVI THORAVE: A Rising Star Of Lavani, Acting And Social Impact !

मोशी दुर्घटनेतील जखमींच्या मदतीसाठी धावले केंद्रीय मंत्री रामदास आठवले; संघमित्रा गायकवाड यांनी केले जननेतृत्वाचे कौतुक, महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची केली मागणी...

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमींची केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदासजी आठवले यांनी आज साईनाथ हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची सविस्तर माहिती डॉक्टरांकडून जाणून घेत उपचारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जखमी व त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला.

रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश चीफ सेक्रेटरी तथा संघमित्रा फिल्म प्रॉडक्शनच्या निर्माती संघमित्रा ताई गायकवाड यांनी मा. रामदास आठवले यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे मनापासून कौतुक केले.

संघमित्रा ताई गायकवाड म्हणाल्या, “मा. रामदास आठवले साहेबांसोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य मी अगदी जवळून अनुभवले आहे. ते केवळ केंद्रीय मंत्री नाहीत, तर देशातील गरीब, दलित, वंचित आणि सर्वसामान्य जनतेचे खरे लोकनेते आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचावा, यासाठी ते सातत्याने संघर्ष करत असतात. कोणतीही दुर्घटना घडली की साहेब स्वतः जखमी आणि पीडितांच्या मदतीसाठी धाव घेतात. त्यामुळेच देशभरातील जनतेमध्ये त्यांच्याविषयी अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे.”

यावेळी संघमित्रा ताई गायकवाड यांनी महिला सक्षमीकरणावरही विशेष भर देत सांगितले की, “महिलांना शासनाच्या विविध स्वावलंबन, स्वयंरोजगार आणि उद्योजकता योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला ही मजबूत कुटुंब आणि सक्षम समाजाची ओळख आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “ज्या महिला स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण, बँक कर्ज, मार्गदर्शन आणि शासनाचे सहकार्य सहज उपलब्ध झाले पाहिजे. महिलांना व्यवसायासाठी आवश्यक ते सहकार्य मिळणे ही काळाची गरज आहे.”

संघमित्रा ताई गायकवाड यांनी महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हटले, “ज्या महिला स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा उद्योग-व्यवसाय सुरू करू इच्छितात, अशा महिलांना प्रत्येक महिला कार्यकर्तीने मदतीचा हात द्यावा. त्यांना शासनाच्या योजनांची माहिती द्यावी, अर्ज प्रक्रियेत सहकार्य करावे आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा. महिला सक्षमीकरण हीच खरी समाजसेवा आहे.”

शेवटी त्यांनी मोशी दुर्घटनेतील सर्व जखमींना लवकरात लवकर पूर्ण बरे वाटावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

मोशी दुर्घटनेतील जखमींच्या मदतीसाठी धावले केंद्रीय मंत्री रामदास आठवले; संघमित्रा गायकवाड यांनी केले जननेतृत्वाचे कौतुक, महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची केली मागणी

युवा उद्यमी ओम प्रकाश गिरि ने अध्यात्म की राह पर बढ़ाए कदम: मौनी बाबा समाधि स्थल समेत 11 मंदिरों का करा रहे भव्य निर्माण|...

कहते हैं कि जब सफलता के शिखर पर पहुँचकर कोई व्यक्ति अपनी जड़ों और संस्कृति की ओर लौटता है, तो वह समाज के लिए एक नई मिसाल बन जाता है। दिल्ली बेस्ड प्रमुख व्यावसायिक और सामाजिक हलकों में एक जाना-माना नाम बन चुके युवा व्यवसायी ओम प्रकाश गिरि  इन दिनों कुछ ऐसा ही कर रहे हैं। व्यापार जगत में अपनी धाक जमाने और एक संपन्न जीवन जीने के बाद, अब उनका झुकाव पूरी तरह से धर्मार्थ कार्यों और सनातन धर्म की सेवा की ओर हो गया है।

इस आध्यात्मिक यात्रा की सबसे खूबसूरत तस्वीर उनके पैतृक निवास स्थान नथईपुर, मठिया, भदोही में देखने को मिल रही है, जहां वे ‘मौनी बाबा’ की एक भव्य समाधि स्थल का निर्माण करवा रहे हैं। केवल यही नहीं, ओम प्रकाश गिरि  की योजना इस पूरे क्षेत्र की धार्मिक चेतना को जागृत करने की है, जिसके तहत वे आसपास के इलाकों में 10 और मंदिरों का निर्माण करा रहे हैं। मंदिरों के निर्माण का संकल्प लेकर वे सनातन संस्कृति को धरातल पर मजबूत करने में जुटे हैं।

जाति-पाति से ऊपर, ‘मनुष्यता’ ही धर्म

आज के दौर में जहां धर्म को अक्सर राजनीतिक या जातिगत चश्मे से देखा जाता है, वहीं ओम प्रकाश गिरि  का दृष्टिकोण पूरी तरह से अलग और प्रेरणादायक है। वे सनातन धर्म को किसी संकीर्ण दायरे या जातिगत प्रभाव के तौर पर नहीं देखते, बल्कि उनके लिए धर्म का सीधा मतलब ‘मनुष्यता’ (मानवता) है। उनके करीबियों का कहना है कि ओम प्रकाश जी का मानना है कि जो धर्म इंसान को इंसान से अलग करे, वह सनातन हो ही नहीं सकता। उनके द्वारा बनवाए जा रहे मंदिरों के द्वार हर वर्ग, हर जाति और हर तबके के इंसान के लिए समान रूप से खुले रहेंगे। वे धर्म को लोक-कल्याण, सेवा और समाज को एक सूत्र में पिरोने वाले माध्यम के रूप में देखते हैं।

जड़ों से जुड़ने की अनूठी मिसाल

आमतौर पर देखा जाता है कि महानगरों की चकाचौंध में खोने के बाद लोग अपने पैतृक गांवों को भूल जाते हैं। लेकिन ओम प्रकाश गिरि ने दिल्ली में रहते हुए भी अपनी मिट्टी का कर्ज नहीं भुलाया। उनके पैतृक स्थान पर बन रहा मौनी बाबा समाधि स्थल न केवल उस क्षेत्र के लिए आस्था का एक बड़ा केंद्र बनेगा, बल्कि इससे स्थानीय स्तर पर रोजगार और पर्यटन को भी बढ़ावा मिलने की उम्मीद है। एक युवा व्यवसायी के रूप में उनकी यह पहल देश के अन्य सफल युवाओं के लिए भी एक संदेश है कि भौतिक तरक्की के साथ-साथ अपनी सांस्कृतिक और आध्यात्मिक विरासत को सहेजना कितना जरूरी है।

समाज सेवा और धर्म का संगम

अध्यात्मिक नजरिए से देखें तो ओम प्रकाश गिरि  का यह कदम सिर्फ ईंट-पत्थरों के ऊंचे ढांचे खड़े करना नहीं है, बल्कि समाज में एक सकारात्मक बदलाव की नींव रखना है। इन 11 मंदिरों के निर्माण के साथ-साथ वे आसपास के क्षेत्रों में कई सामाजिक और धर्मार्थ कार्य भी चला रहे हैं, ताकि शिक्षा, स्वास्थ्य और सेवा का लाभ हर जरूरतमंद तक पहुंच सके।

एक सफल कॉर्पोरेट लाइफ से निकलकर अध्यात्म और लोक-कल्याण के इस मार्ग पर चलना यह साबित करता है कि ओम प्रकाश गिरि  के लिए संपत्ति का असली मूल्य दूसरों के जीवन में प्रकाश लाना है। आने वाले समय में उनका सराहनीय प्रयास उस पूरे क्षेत्र की पहचान बदलने जा रहा है।

 

युवा उद्यमी ओम प्रकाश गिरि  ने अध्यात्म की राह पर बढ़ाए कदम: मौनी बाबा समाधि स्थल समेत 11 मंदिरों का करा रहे भव्य निर्माण|